राजकीय

धनगर समाजाच्या न्यायासाठी एकनाथ शिंदेंवर विश्वास – माधवभाऊ गडदे ठाणे : धनगर समाजाच्या न्यायहक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सातत्याने...
गाफील राहू नका एक दिलाने कामाला लागण्याचा कार्यकर्त्यांना दिला संदेश नवी मुंबई, ता. 21 : नगरपालिका व...
ठाणे (11) : जपानच्या मिनिस्ट्री ऑफ लँड, इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड ट्रान्सपोर्ट (MLIT) आणि ठाणे महानगरपालिका (TMC) यांच्यात माहिती...
पडघा: भिवंडी तालुक्यातील पडघे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक पाणी सत्याग्रहाची साक्ष देणारी १०० वर्षे जुनी...
अंबरनाथ: अंबरनाथसह उल्हासनगर आणि बदलापूर शहरातील संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण क्षमतेने सुरु होण्याची शक्यता...
Read More Read more about काल दिनांक ०४/१२/२०२५ रोजी १८:१७ वाजताच्या सुमारास बॉम्बे धाब्या जवळ, रेतीबंदर खाडी रेतीबंदर, ठाणे या ठिकाणी रेतीबंदर ब्रिजवरून श्री. मोहीन अन्सारी या व्यक्तीने खाडीमध्ये उडी मारली होती. सदर घटनास्थळी आज दिनांक ०५/१२/२०२५ रोजी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे अग्निशमन दलाचे जवान, भिवंडी अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक मच्छीमार यांच्या मार्फत ०१-बोटच्या मदतीने सुमारे ०७-तास शोधकार्य करण्यात आले. भरतीची वेळ असून, खाडी मधील पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे पोलीस कर्मचारी यांच्या आदेशावरून रेतीबंदर खाडीतील शोधकार्य तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे.
# कळव्यातील 16 नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचेच असणार – मनोज प्रधान ठाणे – कळवा परिसरातील सामाजिक...